
‘अंडर १९ क्रिकेट सामन्यातील मानसिकतेने खेळल्याने मिळाले यश’ राजकोट : १९ वर्षांखालील क्रिकेट सामने खेळताना माझी जी मानसिकता आणि पद्धत होती त्याचा अवलंब केल्यामुळे मला शतक साजरे...
कोलकाता येथे २५ मे रोजी होणार अंतिम सामना मुंबई ः आगामी आयपीएल हंगाम २१ मार्चपासून सुरू होणार आहे. कोलकाता येथे २५ मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार...
नवी दिल्लीत खो-खो खेळाचा जल्लोष, जगभरातील संघ दाखल बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली : भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये सोमवारपासून (१३ जानेवारी) पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेला...
व्हेरॉक शालेय क्रिकेट स्पर्धा : राघव नाईक, रितेश कलोड, तनिष पवार चमकले छत्रपती संभाजीनगर : १६व्या व्हेरॉक करंडक आंतर शालेय टी २० क्रिकेट स्पर्धेत देवगिरी ग्लोबल अकॅडमी...
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे भूमिपुत्र खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी निमित्त १४ व १५ जानेवारी रोजी...
जेमिमाचे वादळी शतक, भारताचा ३७० धावांचा डोंगर राजकोट : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात...
‘नवा कर्णधार मिळाल्यानंतर संघाचे नेतृत्व सोडेल’ मुंबई : न्यूझीलंडपाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटी मालिकेत भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या भारतीय संघातील स्थान आणि...
अंडर १९ क्रिकेट सामन्यात ३४६ धावांची वादळी खेळी, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला मुंबई : मुंबईची १४ वर्षीय सलामीवीर इरा जाधव ही १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय...
बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत सचिवपदी निवड मुंबई : आसामचे माजी यष्टिरक्षक फलंदाज देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव म्हणून निड झाली आहे. सैकिया...
मुंबई : भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या त्रासामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता धुसर बनली आहे. सद्यस्थितीत बुमराह ग्रुप स्टेजमधील सामन्यात खेळू...