< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); 2025 – Page 16 – Sport Splus

मुंबई ः सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने व झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे ८ ते १० ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या दुसऱ्या विनायक निम्हण स्मृती राज्य...

आरोग्य शिक्षणात डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम महत्वपूर्ण ः कुलगुरू  नाशिक ः आरोग्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठाचा डिजिटल हेल्थ अभ्यासक्रम महत्वपूर्ण राहणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचा वर्धापन दिन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ५ ऑगस्ट १९८५ साली सुधीर दादा जोशी यांनी जिम्नॅस्टिक्स...

नवी दिल्ली ः पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमर सेहरावत कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचण्यांमध्ये अमन (५७ किलो) याला कोणत्याही...

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघ खेळणार नवी दिल्ली ः ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने २४ सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. आशिया कपच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला...

लंडन ः इंग्लंड संघाविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत ठेवून भारतीय संघाने क्रिकेट तज्ज्ञांचे दावे खोटे ठरवले. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे...

भारतीय युवा खेळाडूंचा कडवा संघर्ष विलक्षण  लंडन ः भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना ६ धावांनी जिंकला आणि यासह मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. शुभमन गिल, प्रसिद्ध...

सचिन-गांगुली-कोहलीने व्यक्त केला आनंद  लंडन ः भारतीय संघाचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यासारख्या दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध पाचवा...

लंडन ः इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कसोटी मालिकेतील सर्वोत्तम मालिका असल्याचे सांगितले.  भारत...

लंडन ः भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या कसोटीत इंग्लंडला हरवून मालिका बरोबरीत आणली आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली...